@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ rain Update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ( दिनांक 30 जून पर्यंत ) 22जिल्ह्यांना तुफान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
आज दिनांक 25 जून 2025 पासून दिनांक 30 जून पर्यंत राज्यातील मुंबई , पुणे अशा प्रमूख शहरासह 22 जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .
आज दिनांक 25 जून रोजी राज्यातील रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय नाशिक घाट , पुणे , सातारा , कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
दिनांक 25 ते 30 जून या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून पुढे वाटचाल करणार असल्याने , महाराष्ट्र राज्यसह उत्तरेकडे राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
यामध्ये राज्यातील नांदेड , परभणी , जालना , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर , जळगाव , नाशिक , धुळे , नंदुरबार याशिवाय विदर्भातील सर्व जिल्हे तसेच कोकणातील मुंबई , सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता पुढील चार दिवसात वर्तवण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर सातारा, पुणे , सांगली, कोल्हापूर , अहिल्यानगर , सोलापूर ,लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )