महाराष्ट्र दहावी / बारावी बोर्ड परीक्षा करीता दक्षता समितीचे पुनर्गठण करणेबाबत GR निर्गमित दि.24.11.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 24.11.2025 regarding the reconstitution of the Vigilance Committee for Maharashtra 10th Board Examination.] : इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षामध्ये होणारे गैरप्रकार टाळणे तसेच सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ..

सुकर वातावरण तयार करणे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताच्या दृष्टीने दक्षता समितीचे पुनर्गठण करयात येत आहे .दक्षता समितीमध्ये दि.09.02.2002 रोजीच्या पत्रानुसार खालीलप्रमाणे पुनर्गठण करण्यात येत आहे .

सदर दक्षता समितीमार्फत जिल्हा स्तरावर इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षा करीता परीक्षांचे प्रभावी आयोजन व सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळुन येताना अश्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथे ..

योग्य व्यवस्था स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्ता पुर्ण वातावरणात होण्याकरीता दक्षता समितीने प्रभावी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment