@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 24.11.2025 regarding the reconstitution of the Vigilance Committee for Maharashtra 10th Board Examination.] : इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षामध्ये होणारे गैरप्रकार टाळणे तसेच सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ..
सुकर वातावरण तयार करणे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताच्या दृष्टीने दक्षता समितीचे पुनर्गठण करयात येत आहे .दक्षता समितीमध्ये दि.09.02.2002 रोजीच्या पत्रानुसार खालीलप्रमाणे पुनर्गठण करण्यात येत आहे .

सदर दक्षता समितीमार्फत जिल्हा स्तरावर इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षा करीता परीक्षांचे प्रभावी आयोजन व सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळुन येताना अश्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथे ..
योग्य व्यवस्था स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्ता पुर्ण वातावरणात होण्याकरीता दक्षता समितीने प्रभावी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !