Rojgar hami yojana maharashtra : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रशासन उपलब्ध करून देत आहे या नागरिकांना रोजगार !

Spread the love

Rojgar hami yojana maharashtra –देशभरातील नागरिकांसाठी आतापर्यंत शासनाने विविध महत्वकांशी योजना राबवली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुद्धा मोडत आहे. या योजनेच्या माध्यमातून काम मागणारे जे कोणी नागरिक असतील आणि ते योजनेचे लाभार्थी असतील. त्यांना शासन काम पुरवते. जवळपास शंभर दिवसांपर्यंत रोजगार केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होतो आणि तिथून पुढे राज्य शासन रोजगार उपलब्ध करून देते.

Rojgar hami yojana maharashtra

1997 पासून महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवल्यास अंमलबजावणी झाली असून महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत दुसरा रागवण्यासाठी जवळपास दोन योजना सुरू झाल्या होत्या.

ग्रामीण भागामध्ये जे अकुशल व्यक्ती असतील त्यांच्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजना राबवण्यात आली आहे. राबविण्यात आलेली ही योजना राज्य शासनाच्या निधीतून पार पडत आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याचा अधिनियम 2005 मध्ये प्रशासनाने संपूर्ण भारतात लागू केला.

वरील निश्चित केलेल्या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आता 2006 मध्ये हा कायदा जाहीर करण्याचा निर्णय घेतला. तरीही विधिमंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी या योजनेमध्ये अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल झाले.

“Rojgar hami yojana maharashtra”

रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना नक्की काय आहे? तर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही भारत देशामध्ये ठीक सात सप्टेंबर 2005 पासून लागू केली. जे नागरिक सार्वजनिक कामा संबंधित कामकाज पार पाडण्यास इच्छुक असतील अशा इच्छुक नागरिकांना योजनेच्या अंतर्गत शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेसाठी 2011 मध्ये जवळपास 40 हजार कोटी रुपयाच्या निधीस मंजुरी दिली.

Maharashtra Rojgar Hami Yojana

आता या योजनेचे कामकाज सर्वत्र राबवण्यास महाराष्ट्राने पाऊल उचलले असेल शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून जे नागरिक ग्रामीण क्षेत्रामधील बेरोजगार नागरिकांमध्ये मोडत आहेत अशा नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल आणि जे नागरिक शारीरिक दृष्ट्या श्रम करण्यास सक्षम असणार आहेत. त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ घेता येईल. बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 1977 मध्ये योजनेच्या माध्यमातून कामकाज पार पाडण्याचे अंमलबजावणी केली आणि याबाबतचे अधिनियम लागू केले.

लागू केलेल्या अधिनियमांच्या माध्यमातून दोन योजनांचे संचालन करण्यात आले त्यापैकी एक योजना आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजना शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून सर्व बेरोजगार नागरिकांना कमीत कमी शंभर दिवसाचा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. पूर्वी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार काम करत होते संपूर्ण देशभरात 2008 ही योजना केंद्र सरकारने राबवण्यास यांनी दिली आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कुशल बेरोजगार नागरिकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Comment